भारताने "न ऐकल्यास' चीनकडून बळाचा वापर शक्‍य...

बीजिंग - भारताने "आडमुठेपणा' कायम ठेवत चीनचे "न ऐकल्यास' सिक्कीममधील वाद मिटविण्यासाठी चीनला सैन्यबळाचा वापर करावा लागेल, असा इशारा येथील तज्ज्ञांनी दिला आहे. सिक्कीममधील डोकलाम भागात हद्दीच्या वादातून जवळपास एक महिन्यापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे.

वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य सकाळ - भारताने "न ऐकल्यास' चीनकडून बळाचा वापर शक्‍य...  



0 comments:

Post a Comment